इंडिया आघाडीवर सतत संकट कोसळत आहे. आधी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चालो’चा दिलेला नारा, त्यानंतर पंजाबमध्ये भगवंत मान यांचा एकटे लढण्याचा निर्णय आणि आता नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा या सर्व घडामोडी इंडिया आघाडीमध्ये फूट पडत असल्याचा इशारा करत आहे. इंडिया आघाडीला या गोष्टींचा फटका बसत आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शनिवारी कबूल केले. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आणि इतर मित्रपक्षांसोबत एक-दोन दिवसांत जागावाटपावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा