कोल्हापूर : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षानेही पुन्हा एकदा जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या चारही आमदारांनी ही मागणी लावून धरताना ‘तुम लढो हम …’ या वृत्तीचे दर्शन घडले. उमेदवारीचा प्रश्न आल्यावर तिला बगल कशी देता येईल याचेच डावपेच रचले गेले. सक्षम उमेदवाराअभावी काँग्रेसच्या उमेदवारीचा गाडा पुढे कसा जाणार असा पेच निर्माण झाला आहे. चव्हाण यांच्या राजू शेट्टी आणि भारत राष्ट्र समितीविषयी केलेल्या विधानांचीही राजकीय चर्चा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा