काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता काँग्रेसकडूनही केंद्र सरकारवर प्रतिहल्ला करण्यात येत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी सीबीआयला पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चौकशीसाठी बोलविण्याची मागणी केली आहे. मेघालय विधानसभेच्या निवडणुकीआधी अमित शहा यांनी मेघालयमधील नॅशनल पिपल्स पार्टीच्या (NPP) मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे म्हटले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा