साधारण ५० दिवसांपासून मणिपूर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दोन समुदायांमध्ये झालेल्या वादामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या दंगलींमुळे आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोकांना स्वत:चे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत मणिपूरमधील तणाव आणि हिंसेवर मार्ग काढण्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, मणिपूरमधील परिस्थितीवरून काँग्रेस पक्ष भाजपाला लक्ष्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर अद्याप भाष्य केलेले नाही. यामुळेही काँग्रेसकडून मोदी यांच्यावर टीका केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा