देशातील सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची २३ जून रोजी पटणा येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. या बैठकीनंतर देशातील राजकारणाची दिशा बदलू शकते, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनीदेखील पटणा येथील बैठक ही एक देशाच्या राजकारणातील महत्त्वाची घटना होती. या बैठकीमुळे देशातील राजकारणाची दिशा बदलणार आहे, असे ते म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा