गेल्या अनेक महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये अनेक रेल्व अचानकपणे रद्द करण्यात येतात. सध्या छत्तीसगडमधील रेल्वेचे वेळापत्रक पुरते बिघडले आहे. त्याचा त्रास छत्तीसगडमधील नागरिकांना वर्षभरापासून होत आहे. हाच मुद्दा घेऊन येथे अनेक आंदोलनं झाली आहेत. याबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील रेल्वेसेवा पुरती विस्कळीत झालेली असताना काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी रेल्वेने प्रवास केला आहे. त्यांच्या या रेल्वेप्रवासामुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा