लोकसभा निवडणुकीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु, जागावाटपावरील नाराजीचा सूर अजूनही ऐकू येतोय. जवळ जवळ सर्वच पक्षांत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. बिहारमध्ये अनेक दिवस जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातील जागावाटपाची चर्चा ही प्रामुख्याने पूर्णिया जागेवर अडकली होती. अखेर बिहारमध्ये इंडिया आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आणि पूर्णिया ही जागा आरजेडीने माजी मंत्री आणि रुपौली आमदार बिमा भारती यांना दिली. माजी खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव हे या जागेवरून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपला जन अधिकार पक्ष (जेएनपी) काँग्रेसमध्ये विलीन केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा