कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांना विचारात घेऊन केला जाईल, असे विधान केले. त्यानंतर याच आठवड्यात राज्य शासनाने लॉजिस्टिक धोरण जाहीर करताना शक्तिपीठ महामार्ग राबवण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याने पुन्हा वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. हा प्रकल्प रद्द केला पाहिजे अशी मागणी विधान परिषदेत गटनेते सतेज पाटील यांनी केली आहे. यामुळे या प्रकल्पाचे पुढे नेमके काय होणार याचा पेच निर्माण झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा