कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ या राज्यशासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी कोल्हापुरात येत असताना विकासकामे, टक्केवारी वरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटातील वाद उफाळला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. तर, विरोधी आमदारांनी जिल्हा नियोजन निधीतील निधीतील असमानतेबरोबर नाराजीला तोंड फोडले आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या हिंसाचाराचे पडसादही या वेळी उमटण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा