आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. त्यासाठी विरोधकांनी राष्ट्रीय पातळीवर इंडिया नावाने आघाडी केली आहेत. या आघाडीत एकूण २८ पक्ष आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमधील प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीआय (एम) हे पक्षदेखील या आघआडीत आहेत. भाजपाला पराभूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे या आघाडीकडून सांगितले जात आहे. असे असतानाच आता सीपीआय (एम) पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी केलेल्या विधानानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि सीपीआय (एम) या पक्षांची युती होणार का? असे विचारले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा