परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रडवले आहे. ऊस, सोयाबीन, फळे आणि भाजीपाला या नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भात, तेलबिया यांनाही याचा फटका बसला आहे. हजारो हेक्टर पिकांची नासाडी झाली असताना त्याचा अचूक अंदाज येण्यास काही अवधी जावा लागणार असल्याचे मंत्री, अधिकारी सांगत आहेत. पीक विम्याबाबत शेतकऱ्यांचा अनुभव बरा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिवाळी काळी ठरली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा