बीड : पावसाने ओढ दिल्याने यंदा बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली तरी नवरात्रौत्सवात दांडिया उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी नेतेमंडळींमध्ये चढाओढच लागली होती. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून नेते, पदाधिकाऱ्यांकडून दांडिया उत्सवाचे आयोजन केले जात आहेत. गटातटात विखुरलेल्या राजकारणात दांडिया उत्सवाने मात्र चांगलेच रंग भरले असून जास्तीत जास्त गर्दी खेचण्यासाठी चढाओढ लागली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा