हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी राज्यातील अनाथ आणि दुर्बल मुलांसाठी दोन योजनांची सुरुवात केली आहे. या योजनांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने राज्यातील मंदिर संस्थानांकडे मदतीचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर काँग्रेसवर जोरदार टीका सुरू आहे. काँग्रेस पक्ष आणि सुक्खू सरकारने त्यांच्या या आवाहनानंतर ही मदत लोकांनी स्वइच्छेने करावी असंही सांगितलं आहे. मात्र, मंदिर संस्थानांची गरज सरकारला पडावी या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केलाय. मंदिरांकडून मदत घेण्याच्या उद्देशाने सरकार आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी मंदिरांची संपत्ती संपवत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा