कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून दीपक केसरकर यांची कारकीर्द उण्यापुऱ्या वर्षभराची. या अवधीत त्यांनी कोल्हापूरचा, कोल्हापूरच्या तमाम घटकांचा साधासुदा नव्हे तर थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करण्याचा विडा उचलला. कोल्हापूरचे पर्यटन, शाहू मिल, महालक्ष्मी मंदिर आदी आदी प्रकल्पांबाबत ते बोलण्यात मुळीच कमी पडले नाहीत. ‘वचने किम् दरिद्रता’ असा त्यांचा टोलेजंग घोषणांचा बाणा राहिला. त्यापैकी एकही काम तडीस गेले असते तर सन्मान मिळाला असता. उलट अनेक बाबतीत पालकमंत्री म्हणून केसरकर हे वादग्रस्त ठरल्याने राजीनाम्याची मागणी वेळोवेळी होत राहिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा