सांगली : महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला पाच आमदारांचे जिल्ह्याने बळ देउनही मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या सांगली जिल्ह्याचे पालकत्व कोणत्या पक्षाकडे जाते याची उत्सुकता जिल्ह्याला लागली आहे. मातब्बर नेत्यांची मांदियाळी लाभलेला हा जिल्हा आता अन्य जिल्ह्यातील नेत्यांच्या हवाली होणार असला तरी पालकमंत्री कुणाला करायचे यापेक्षा कुणाला नको यासाठीच महायुतीतील नेतेमंडळी प्रयत्नशील असल्याचे समजते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा