सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे सध्या उपोषणाला बासले होते. सध्या त्यांनी राज्य सरकारच्या विनंतीनुसार आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे. जरांगे उपोषणाला बसलेले असताना मराठा समाज आक्रमक झाला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. याच पार्श्वूमीवर या मराठा आंदोलनाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे. तर मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली करत आगामी निवडणुकीत भाजपाला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा