अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी (२३ जुलै) यांनी संसदेत २०२४-२५ चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. हा तिसर्या एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प होता. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी भाजपावर जोरदार हल्ला केला. काँग्रेसने दावा केला की, नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. अर्थसंकल्पात सर्वांत ठळकपणे ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत आणण्याचे भाजपाचे महत्त्वाकांक्षी वचन वगळल्याचे लक्षात आले. असे असले तरी हे वचन पूर्ण करण्यासाठी भाजपाकडे आणखी चार वर्षे आहेत. त्याव्यतिरिक्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र, शेती, वारसा यांवर भाजपा सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा