कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचे राजकारण कोल्हापुरात तापले असताना जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेल्या किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणाला आता राजकीय रंग चढला आहे. किल्ल्यावरील वाढत्या अतिक्रमाबद्दल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी हा प्रश्न संयमाने सोडवण्याची गरज व्यक्त केली असल्याने या प्रश्नावर छत्रपती घराण्यातली मतभेद असल्याचे पुढे आले आहेत. सहा वर्षे खासदार, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असतानाही याविषयावर संभाजीराजे यांनी मौन का बाळगले होते, अशी विचारणा करीत हिंदुत्ववादी संघटनानी त्यांची कोंडी केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा