सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपण थोरल्या म्हणजेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच कायम राहणार असल्याचे सांगत फुटीर गट अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे निक्षून सांगितले. मात्र, त्यांच्या खुलाशाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनातील संशय दूर झाला असला तरी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अद्याप विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. कार्यकर्ते साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असे जरी म्हणत असले तरी संशयाचे मानेवरील भूत उतरण्यासाठी एखाद्या निवडणुकीचा उताराच जालीम ठरू शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा