परभणी – मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून के. चंद्रशेखरराव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’त प्रवेश करणाऱ्यांचा ओघ मोठ्या प्रमाणावर वाढला होता. तेलंगणात जाऊन गळ्यात गुलाबी रुमाल टाकणाऱ्यांमध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर होते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांचा पराभव झाला आणि पक्षात दाखल झालेले मराठवाड्यातले कार्यकर्तेही सैरभैर झाले. या पक्षाच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अवघ्या काही महिन्यात ‘बीआरएस’चा गुलाबी रंग उडाल्याने काही कार्यकर्त्यांनी वेगळा पर्याय शोधला तर काही अजूनही चाचपडत असल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा