अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा असतानाच आता त्यांनी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पाच उमेदवार रिंगणात उतरविण्याचे जाहीर केल्याने भाजपा-शिंदे गटासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मंत्रिपद मिळत नसल्याने हे दबावाचे राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा