ठाणे : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम असल्याने अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघातून नवी मुंबईतील भाजप नेते संजीव नाईक यांना उमेदवारी नको असा आग्रह धरण्यास सुरुवात केली आहे. जाहीर कार्यक्रमांमधून ही जागा शिवसेनेलाच मिळायला हवी यासाठी आक्रमक भूमीका घेणाऱ्या पक्षातील ठाणे, नवी मुंबईतील नेत्यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत ठाण्यासाठी शेवटपर्यत प्रयत्न कराच मात्र एक पाउल मागे जायची वेळ आलीच तर नाईकांऐवजी भाजपच्या ठाण्यातील नेत्यांसाठी आग्रह धरायला हवा, अशी भूमीका या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्याचे वृत्त आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा