ठाणे : नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालखंडातील चुकांवर बोट ठेवत ‘नेताच जर चुकीचा असेल तर सगळीच यंत्रणा चुकते’ या वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता अशी चर्चा आता येथील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना नाईक यांनी अनेकदा आक्रमक भूमीका घेतल्याने ठाणे जिल्ह्यातील या दोघा वजनदार राजकीय नेत्यांमधील छुपा संघर्ष नेहमीच पहायला मिळाला. शिंदे यांच्या कालखंडात नवी मुंबई पोलीस दल तसेच महापालिकेत नेमण्यात आलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली होती. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्षच या चुकांची उजळणी केल्याने शहरात राजकीय वर्चस्वाचे संकेत देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आता रंगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा