जळगाव : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर विशेषतः शिवसेनेत (एकनाथ शिंदे) दुसऱ्या पक्षातून प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता दोन माजी आमदारांची भर पडण्याची शक्यता आहे. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी आणि पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. या दोघांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंड पुकारले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा