केंद्रीय मंत्री जोतीरादित्य सिंदिया काँग्रेस सोडून भाजपामध्ये येऊन आता तीन वर्ष झाली आहेत. या काळात सिंदिया यांच्याशी उघडपणे वाद केल्यानंतर भाजपाचे कोलारस विधानसभेचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. मागच्या काही दिवसांत ग्वाल्हेर-चंबळ या सिंदिया यांच्या कार्यक्षेत्रातील भाजपाच्या चार नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. रघुवंशी यांनी राजीनाम्यात सिंदिया यांच्यावर थेट आरोप केले. रघुवंशी यांच्या आधी ज्या तीन नेत्यांनी भाजपाला रामराम ठोकला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र रघुवंशी यांनी अद्याप त्यांच्या पुढच्या निर्णयाची माहिती दिलेली नाही. रघुवंशी हे २०१४ पर्यंत काँग्रेसमध्येच होते, मात्र सिंदिया यांच्याबरोबरचे मतभेद वाढल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा