सांंगली : खानापूर:आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत विट्याचे माजी नगराध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी पलूसच्या सभेत दिले. यामुळे लोकसभेनंतर होणारी विधानसभेची निवडणूक महायुतीच्यादृष्टीने जोखमीची व कसोटीची ठरण्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. सत्तेत असूनही मित्रपक्षांतील घटकांना आपले अस्तित्व राखण्यासाठी मोठा संघर्ष अनिवार्य दिसत असून यामध्ये लोकसभेवेळी गोळाबेरीज आणि रूसवे फुगवे काढताना भाजप नेत्यांचाही कस लागणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा