नाशिक – लागोपाठच्या दोन पंचवार्षिकात विधानसभा निवडणुकीत प्रत्येकी पाच आमदार विजयी झाले असतानाही जिल्ह्यात भाजपचा मंत्री नसणे, ही उणीव ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा एकदा पालकमंत्रीपदाची धुरा सोपवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरुन काढली आहे. २०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार, यास महत्व प्राप्त झाले होते. याआधीच्या कुंभमेळ्याच्या तयारीचा अनुभव असल्याने फडणवीस यांचे विश्वासू महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपद चालत आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा