सुदान देशात निमलष्करी दल (आरएसएफ) आणि सुदानचे सैन्य यांच्यादरम्यान संघर्ष पेटला आहे. या संघर्षामुळे सुदानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या तणावाच्या स्थितीमुळे सुदानमध्ये मूळचे कर्नाटकचे ३१ आदिवासी नागरिक अडकले आहेत. या अडकलेल्या आदिवासी समाजाच्या नागरिकांना भारतात आणण्याची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून देशात सध्या राजकारण रंगले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा तसेच मोदी सरकारवर टीका केली आहे. याच कारणामुळे सिद्धरामय्या आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यात ट्विटरवॉर रंगले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा