BJP : महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपा महायुतीने २३९ जागा जिंकल्या आहेत. यामुळे महाविकास आघाडीची राज्यात धूळधाण उडाली आहे. महाराष्ट्र विधानसभेत सत्ता मिळवण्यासाठी १४५ ही आमदारसंख्या आवश्यक असते. मात्र भाजपासह ( BJP ) महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत २३९ ची संख्या गाठली आहे. या आमदारांमध्ये भाजपाचे १३२ आमदार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याचा सर्वात जास्त फायदा भाजपाला झाला आहे. कसा ते आपण जाणून घेऊ.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा