नागपूर : तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या लोकप्रिय योजनांची शिदोरी घेऊन महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात उतरलेले भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासाठी शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेली विदर्भाची भूमी राजकीयदृष्ट्या सूपीक असली तरी सध्या त्यांच्याकडे झालेली जनाधार नसलेल्या नेत्यांची गर्दी लक्षात घेता ते या भागात मत पेरणीतून राजकीय लाभ पदरी पाडून घेऊ शकतात की फक्त पुन्हा एक नवी बी टीम म्हणून नावारुपास येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा