केरळच्या कालिकत विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि मृदा व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. अब्दुल सलाम यांना भाजपाकडून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली आहे, त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. खरं तर अब्दुल सलाम यांना तिकीट मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. त्यावरून भाजपाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. या टीकेवर भाजपाने म्हटले की, त्यांना मुस्लिम समाजाची मते मिळत नाहीत, त्यामुळे मुस्लिम उमेदवार उभे करीत नाही. केरळ राज्यातील भाजपाचे एकमेव मुस्लिम उमेदवार डॉ. अब्दुल सलाम यांच्यासाठी मलप्पुरम मतदारसंघातील प्रचाराचा प्रत्येक दिवस कठीण जात आहे. कारण इथे ६८. ३ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लिम समुदाय आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा