Veteran Congress leader Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर हे अनेकदा वादग्रस्त राहिले आहेत. स्वा. सावरकर यांच्यावर केलेल्या विधानामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. अय्यर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी काँग्रेसमधील त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास, तसेच गांधी परिवारामुळे त्यांची कारकिर्द कशी घडली आणि बिघडली, याबाबत भाष्य केले आहे. तसेच सोनिया गांधी, राहुल आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्याशी त्यांचा फारसा संबंध आला नाही, असेही ते म्हणाले. केवळ एकदाच त्यांचे राहुल गांधींशी बोलणे झाले होते. तर प्रियांका गांधींबरोबर दोन वेळा संवाद साधण्याची संधी मिळाली, असेही ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा