राज्यातील प्रदेश काँग्रेसच्या तीसहून अधिक ज्येष्ठ नेत्यांना पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसमोर गाऱ्हाणे मांडण्याची संधी मिळाली असल्याने दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयातील बैठक पाच तास सुरू होती. बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लक्ष्य ठरले खरे पण, खरगेंनी शिताफीने परिस्थिती हाताळली आणि झाले ते पुरे झाले, एकजुटीने कामाला लागा, असा इशारा दिला. राजस्थान काँग्रेसमधील नेत्यांना वठणीवर आणले तर महाराष्ट्रातील नेत्यांची समजूत घालणे त्यांच्यासाठी फार अवघड गेले नसावे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा