मुंबई : लोकसभेच्या सूरत मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावरील अनुमोदकांच्या स्वाक्षरीवरून झालेल्या वादात अर्ज बाद ठरल्याने या मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी राज्यात विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिय स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक अशाच पद्धतीने बिनविरोध झाली होती. हे प्रकरण हाताळण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा