संविधान सभेतील वादविवाद ते सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, इथपर्यंत आजवर अनेकदा इंडियाऐवजी भारत नाव वापरण्याबाबत वादविवाद झाले आहेत. १८ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेमध्ये झालेल्या चर्चेनंतर राज्याचा संघ म्हणजे “इंडिया, दॅट इज, भारत” हा संविधानातील अनुच्छेद १ चा मुसदा स्वीकारण्यात आला. या वाक्यात दोन स्वल्पविराम टाकणे, शब्दांच्या क्रमाच्या रचनेतून स्पष्ट करण्यात आले की, भारताचे इंग्रजीतले नाव इंडिया आहे. अनुच्छेद १ वर एकमत होण्याआधी राज्यघटनेच्या रचनाकारांनी संविधान सभेत जोरदार चर्चा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा