नगरः आगामी निवडणुकांची चाहूल घेत काँग्रेसने राज्यात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्यासाठी विभागवार नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राची सुरुवात नगर शहरातून ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती करण्यात आली, मात्र जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ नसल्याचा फटका जनसंवाद यात्रेच्या नमनालाच बसला. त्यातून जनसंवाद ऐवजी काँग्रेसअंतर्गत विसंवादाचे चित्र निर्माण झाले. या नमनाला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अल्प उपस्थितीने धक्का दिला. त्यातून काँग्रेसच्या बळकटीकरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा