अमरावती : काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत असले, तरी निवडणुकीपुर्वी हा संघर्ष वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांच्या भूमिपूजनाला देखील बोलावले जात नसल्याचे सांगून हिवाळी अधिवेशनात सरकारच्या विरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा देत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावरही शरसंधान केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा