अमरावती : काँग्रेसचे प्रभावक्षेत्र असलेल्या अमरावती जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने ‘लोकशाही गौरव महासभे’च्या माध्यमातून केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी काळातील राजकीय द्वंदाचे संकेत मिळाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपपेक्षा काँग्रेसवर केलेला टीकेचा मारा, स्वबळावर लढण्याची दर्शविलेली तयारी, दलित मतदारांसोबतच मुस्लीम मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न यातून ‘वंचित’ने काँग्रेससमोरील अडचणी वाढवल्या आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा