नागपूर: काहीही न करता एखाद्या कामाचा गाजावाजा करणे हा प्रचार तंत्राचा भाग मानला जातो. पण एखादी गोष्ट प्रामाणिकपणे करून त्याचा साधा उल्लेखही न करणे खटकणारे ठरते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्य अभिषेकाचे ३५० वे वर्ष राज्य शासनाने दणक्यात साजरे केले. राज्याच्या सांस्कृतिक खात्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवाजी महाराज घरोघरी पोहचवण्याचे काम केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी वातावरण निर्मितीसाठी हे अभियान सरकारने राबवले. पण प्रत्यक्षात भाजपच्या निवडणूक प्रचारात हा मुद्दा दिसला नाही. एकाही नेत्याने प्रचारा दरम्यान हा मुद्दा लावून धरला नाही, साधा उल्लेखही केला नाही, याची खंत भाजपच्या काही नेत्यांनीच व्यक्त केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा