महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत यंदा मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक हे याठिकाणी निवडणुकीला उभे आहेत. तसेच विद्यमान आमदार अबू आझमी यांनी चार वेळा याठिकाणाहून विजय मिळवलेला असताना त्यांच्यासमोर नवाब मलिक यांचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे. या मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार नवाब मलिक यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच या दोघांशिवाय महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते सुरेश पाटील यांच्या कामगिरीकडेही लक्ष लागले आहे. कारण भाजपाने नवाब मलिक यांना पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा