प्रदीप नणंदकर, सुहास सरदेशमुख
लातूर, छत्रपती संभाजीनगर : ‘ साहेबांना जाऊन १२ वर्षे झाली आहेत,’ असे म्हणत दाटून आलेला अभिनेता रितेश देशमुख यांचा कंठ आणि व्यासपीठावर बसलेल्या काँग्रेस नेत्यांची भावना एकरूप झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पडझड लक्षात घेता लातूरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या. राजकीय मैत्र जपताना पक्ष वाढवणारे विलासराव अनेकांना हवेसे वाटत होते. त्या आठवणींच्या जागर झाला. अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा