सातत्याने लोकसभा निवडणुकीत पराभव होत असल्याने या निवडणुकीच्या संदर्भात जालना जिल्हा काँग्रेसमध्ये गांभीर्य राहिले आहे की नाही, याबाबत काही कार्यकर्तेच अधून-मधून साशंकता व्यक्त करू लागले आहेत. जिल्ह्यातील जालना आणि परतूर वगळता अन्य तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची पूर्वतयारी नसणे, गेल्या अनेक निवडणुकांत जिल्हा परिषदेत दोनअंकी सदस्य संख्या नसणे, पक्षश्रेष्ठींकडून संघटनात्मक पातळीवर बळ मिळण्यात अडचणी या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत चलबिचल आहे. ती प्रत्यक्षात व्यक्त होत नाही इतकेच!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा