जालना : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपने सहाव्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर करणे अपेक्षितच होते. यंदा त्यांना निवडणूक सोपी जाणार की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची असलेली ताकद लक्षात घेता युतीत मिळणाऱया मतांचा खड्डा भरून काढण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. यापूर्वी सलग पाच वेळेस ते या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यापूर्वी ते सलग दोन वेळेस जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातून ते भाजपकडून निवडून आले होते. म्हणजे दहा वर्षे आमदार, २५ वर्षे खासदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा