कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय मतभेद वाढीस लागले आहेत. संसद ते शिवार अर्थात लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे राजकारण या विषयावरून दोघांमधील अंतर आणखीनच रुंदावले आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्यासोबत चळवळीत काम केल्यानंतर राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्यासमवेत सदाभाऊ खोत व रविकांत तुपकर यांचाही समावेश होता. शेट्टी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर खोत यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकून ठोकला. भाजपशी सत्तासोबत करून राज्यमंत्रपद मिळवले. पुढे रयत क्रांती संघटना स्थापना केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा