कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच महायुतीचे नेते एकवटले असताना भाजपकडून दोन्ही खासदार व पालकमंत्री यांना जुनी काँग्रेस मैत्री विसरा असा परखड संदेश देण्यात आला. महापालिका, सहकारी संस्था येथील राजकीय संबंधांना रामराम करावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकारणाच्या बरोबरीने सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांची टोकाचे अंतर राहणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पातळीवरील राजकारणात राजकारणाच्या पलीकडे मैत्र राहिले असल्याचे आणि त्यामध्ये भाजपही अनेकदा गोवला असल्याचे अनेक दाखले इतिहासात आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा