रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची रंगत आता चांगलीच वाढू लागली आहे. निवडणुका जवळ आल्याने पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणारे आता एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. चक्क राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना या निवडणुकीत पाडण्याचा विडा उचलला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा