छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेबरोबरच राज्यात दहा हजार महिलांना ई-रिक्षा देण्याच्या कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक महापालिका क्षेत्रात किमान ५०० रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काळात हे प्रमाण दुप्पट केले जाईल, असे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा