छत्रपती संभाजीनगर : सुभाष मुळे गुरुजींचा दूरध्वनीला गेल्या दोन दिवसापासून तशी उसंत नाही, कारण निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा मुहुर्त ते अनेकांना सांगत होते. परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील गुरुवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राहूकाळ, उमेदवाराचे गुरुबळ, राहुचा होरा असे शब्द ते उच्चारत निवडून येण्याचा सल्ला देत होते. ते म्हणाले, ‘ शिवसेने दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटातील उमेदवारही मुहुर्तासाठी विचारणा करीत आहेत. आम्ही ते सांगतो. काही वेळा यश मिळविण्यासाठी अनुष्ठानेही करतो.’ निवडणुकीच्या लगबगीत आता मुहुर्ताला पोहचण्याचे नियोजन केले जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा