मुंबई : महाराष्ट्र हा कोणत्याच क्षेत्रात मागे नाही आहे. तो स्वाभिमानी असून येथील पुढच्या पिढ्या स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत, पण दिल्लीतील दोन ठग राज्यावर गुलामगिरी लादू पाहत आहेत. त्यामुळे आपण या दोन ठगांची गुलामगिरी का स्वीकारायची, अशा शब्दात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांवर टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपदाचा जाहीर करण्याचे आवाहन करतानाच आपण पुन्हा मुख्यमंत्री होणार असे बोललेलो नाही, असा टोला फडणवीस यांना लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा