नागपूर: आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात राजकीय नेत्यांच्या विश्वसनीयतेबाबत केलेल्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे ? असा सवाल राजकीय वर्तुळातून केला जात आहे. शनिवारी नागपुरात झालेल्या अखिल भारतीय महानुभाव परिषदेत बोलताना गडकरी यांनी नेत्यांच्या विश्वसनीयतेचा मुद्दा मांडला. ” राजकीय नेते जसे बोलतात तसे करीत नाही,अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे नेत्याबद्दलची विश्वसनीयता कमी होत आहे. लोकांना मुर्ख बनवणे सोपे आहे, पण विश्वसनीयता कमावणे कठीण” असे गडकरी म्हणाले. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही, पण केंद्र व राज्यात सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचा रोख कोणाकडे होता हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा